Tag: जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

सामान्य नागरिकांचे प्रश्न तत्काळ सोडवा – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

सामान्य नागरिकांचे प्रश्न तत्काळ सोडवा – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

सामाजिक
नायगाव येथे ‘महाराजस्व अभियान’ उत्साहात; हजारो नागरिकांनी घेतला विविध योजनांचा लाभ नांदेड | शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत नायगाव तहसील परिसरात दि. ८ मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या शिबिरामध्ये विविध शासकीय विभागांच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या तत्काळ सोडविण्यावर भर देण्यात आला. तालुक्यातील सुमारे दोन हजारांहून अधिक नागरिकांनी या अभियानात सहभाग घेत विविध योजनांचा लाभ मिळविला. कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी प्रशासनाची असल्याचे सांगितले. सामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयांच्या वारंवार फेऱ्या माराव्या लागू नयेत, त...
मातृभाषेतील शिक्षणच विद्यार्थ्यांचे भविष्य घडवते – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

मातृभाषेतील शिक्षणच विद्यार्थ्यांचे भविष्य घडवते – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

करियर
नांदेड,गोविंद मुंडकर | विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मातृभाषेतून दिले जाणारे शिक्षण अत्यंत महत्त्वाचे असून तेच त्यांच्या आयुष्याची भक्कम पायाभरणी करते, असा विश्वास जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी व्यक्त केला. शिक्षण विभाग, जिल्हा परिषद नांदेड आणि नांदेड जिल्हा शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यशाळेत ते बोलत होते. श्री शंकरराव चव्हाण सभागृह येथे पार पडलेल्या या कार्यशाळेत जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, शिक्षण उपसंचालक दीपक चव्हाण (लातूर), डायटचे प्राचार्य अमोल निळेकर, शिक्षणाधिकारी माधव सलगर, प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, तसेच माध्यमिक उपशिक्षणाधिकारी अवधूत गंजेवार यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी कर्डिले यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी शालेय परीक्षा स्पर्धात्मक परीक्षांच्या धर्तीवर घेण...
मान्सूनपूर्व कामे वेळेत पूर्ण करा; आपत्ती टाळण्यासाठी सज्ज राहा — जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

मान्सूनपूर्व कामे वेळेत पूर्ण करा; आपत्ती टाळण्यासाठी सज्ज राहा — जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

शेती
नांदेड| जिल्ह्यात संभाव्य पावसाळी आपत्ती टाळण्यासाठी सर्व विभागांनी मान्सूनपूर्व कामे वेळेत पूर्ण करावीत आणि आपत्ती व्यवस्थापनाचे आराखडे तात्काळ सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे आयोजित मान्सूनपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अपर जिल्हाधिकारी रत्नदीप गायकवाड, अपर पोलिस अधीक्षक सूरज गुरव, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुऱ्हे, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, यावर्षी पावसाचे प्रमाण तुलनेने कमी असले तरी उष्णतेमुळे अचानक मुसळधार पावसाची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पूरपरिस्थिती उद्भवू नये यासाठी प्र...
विद्यार्थ्यांच्या सुरक्षित आणि उज्ज्वल भविष्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वंकष उपाययोजना राबवणार- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

विद्यार्थ्यांच्या सुरक्षित आणि उज्ज्वल भविष्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वंकष उपाययोजना राबवणार- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

करियर
जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समितीची बैठक संपन्न नांदेड| नांदेडमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षित आणि उज्ज्वल भविष्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वंकष उपाययोजना राबवणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले. अंमली पदार्थ विरोधी समितीच्या बैठकीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. नांदेड हे शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र बनले असून राज्यभरातून विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येतात. या विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरणात दर्जेदार शिक्षण मिळावे आणि त्यांचे भवितव्य उज्ज्वल व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्वंकष उपाययोजना करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समितीची बैठक पार पडली. या बैठकीस उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. आश्विनी जगताप, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सं...
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून समाजाने लेखणी हातात घेतली – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून समाजाने लेखणी हातात घेतली – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

महाराष्ट्र
• समाजात शांतता व सलोखा राखणे ही सर्वांची जबाबदारी• जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक संपन्न नांदेड| भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून समाजातील नागरिकांनी लेखणी हातात घेतली असून शिक्षणाच्या माध्यमातून समाजाची मोठी प्रगती झाली आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त विचार समाजात पोहोचण्यासाठी सातत्याने वाचन करणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर समाजात शांतता व सलोखा राखणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक आज जिल्हा नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस महापौर कविता मुळे, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अं...
देगलूर नाका स्फोट प्रकरणाचा उलगडा करा; काँग्रेसचे प्रशासनाला निवेदन

देगलूर नाका स्फोट प्रकरणाचा उलगडा करा; काँग्रेसचे प्रशासनाला निवेदन

क्राइम
नांदेड | ईदच्या दिवशी नांदेड शहरातील देगलूर नाका येथील ईदगाह परिसरात मोटर सायकलचा स्फोट होऊन एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली होती. या घटनेमागे कोणताही घातपाताचा हेतू आहे का, याची सखोल व निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी जोरदार मागणी आता पुढे येत आहे. घटनेला दहा दिवस उलटूनही प्रशासनाकडून कोणताही अधिकृत खुलासा न झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व अप्पर पोलिस अधीक्षक सूरज गुरव यांना निवेदन देण्यात आले. या वेळी खासदार रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या निवेदनात, घटनेची सर्व बाजूंनी चौकशी करून सत्य तात्काळ जनतेसमोर आणावे, तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. या वेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे...
error: Content is protected !!