Tag: विदर्भ–मराठवाड्याचा संपर्क पुन्हा खंडित!

पैनगंगा नदीला महापूर; गांजेगाव पुलावरून पाणी, विदर्भ–मराठवाड्याचा संपर्क पुन्हा खंडित!

पैनगंगा नदीला महापूर; गांजेगाव पुलावरून पाणी, विदर्भ–मराठवाड्याचा संपर्क पुन्हा खंडित!

महाराष्ट्र
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचा संताप; बंधाऱ्याची उंची वाढविण्याची मागणी पुन्हा ऐरणीवर हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| हिंगोली, बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यांत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कयाधू नदीला आलेल्या पुराचा परिणाम पैनगंगा नदीवर झाला असून नदी दुथडी भरून वाहत आहे. परिणामी गांजेगाव पुलावरून पाणी वाहू लागल्याने विदर्भ–मराठवाड्यादरम्यानचा महत्त्वाचा संपर्क पुन्हा एकदा खंडित झाला आहे. या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून शेकडो प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान, पैनगंगा नदीची पाणीपातळी वाढत असल्याने यवतमाळ जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नदीपात्र, पूल आणि सखल भागात जाणे टाळावे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, ढाणकी मार्गे विदर्भाकडे जाणाऱ्या गांजेगाव बंधाऱ्य...
error: Content is protected !!