Tag: प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर

आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलकांचा निर्णय

आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलकांचा निर्णय

करियर
कामारी येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकांविरोधात कारवाईची मागणी; सात दिवसांत चौकशीचे आश्वासन हिमायतनगर, अनिल मादसवार| मौजे कामारी येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक कारमोड सर यांच्याविरोधात तात्काळ शिस्तभंगाची व प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी दिगंबर विठ्ठलराव शिरफुले व वैभव प्रकाशराव नरवाडे यांनी २१ जुलै २०२६ पासून शाळेच्या प्रांगणात आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता. या आंदोलनाची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, उपशिक्षणाधिकारी यांच्या वतीने आंदोलकांना लेखी आश्वासन देण्यात आले आहे. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून सात दिवसांच्या आत नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. या लेखी आश्वासनाची प्रत संबंधित अधिकाऱ्यांकडून स्वीकारताना उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांच्या साक्षीने आंदोलकांनी प्रशासनावर विश्व...
error: Content is protected !!