Tag: कुटुंबीयांचा दावा

कर्जमाफीच्या प्रतीक्षेत शेतकऱ्याची आत्महत्या?  कुटुंबीयांचा दावा, अधिकृत तपास सुरू

कर्जमाफीच्या प्रतीक्षेत शेतकऱ्याची आत्महत्या? कुटुंबीयांचा दावा, अधिकृत तपास सुरू

शेती
वारंगटाकळीतील शेतकरी चंद्रभान कदम यांनी विष प्राशन करून संपविले जीवन हिमायतनगर, प्रतिनिधी| हिमायतनगर तालुक्यातील वारंगटाकळी येथील शेतकरी चंद्रभान दादाराव कदम (वय ६०) यांनी शेतातील विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (दि. ४ ऑगस्ट) घडली. त्यांना तातडीने हिमायतनगर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले. कुटुंबीयांच्या माहितीनुसार, चंद्रभान कदम हे शेतीच्या कर्जामुळे आर्थिक विवंचनेत होते. शासनाच्या अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेचा लाभ मिळावा यासाठी त्यांनी अनेकदा बँकेच्या फेऱ्या मारल्या तसेच सेतू केंद्रावर आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली होती. मात्र अद्याप कर्जमाफीचा लाभ न मिळाल्याने ते मानसिक तणावाखाली असल्याचा दावा त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. मृताचे पुत्र निवृत्ती कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्जमाफीच्या प्...
error: Content is protected !!