Tag: शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा

20 ते 22 एप्रिलदरम्यान राज्यात वादळी पावसाची शक्यता; शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा

20 ते 22 एप्रिलदरम्यान राज्यात वादळी पावसाची शक्यता; शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा

महाराष्ट्र
मुंबई (प्रतिनिधी) राज्यात पुढील काही दिवस हवामानात बदल होण्याची शक्यता असून, 20 ते 22 एप्रिल दरम्यान पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. या कालावधीत विजांचा कडकडाट, जोराचे वारे तसेच काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 19 एप्रिल रोजी पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसर, उत्तर खानदेश आणि दक्षिण मराठवाड्यातील काही भागांमध्ये दुपारनंतर वादळी पावसाची शक्यता आहे. त्यानंतर 20 आणि 21 एप्रिल रोजी पावसाचा प्रभाव वाढणार असून, पुणे विभागासह पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा (छत्रपती संभाजीनगर विभाग) आणि विदर्भातील अमरावती विभागातही काही ठिकाणी वादळी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मात्र, 22 एप्रिल रोजी पावसाच्या क्षेत्रात आणि तीव्रतेत घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान,...
error: Content is protected !!