Tag: इसापूर धरणातून पाण्याचा विसर्ग

पाणी टंचाई निवारणासाठी इसापूर धरणातून पाण्याचा विसर्ग नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा : जलसंपदा विभाग

पाणी टंचाई निवारणासाठी इसापूर धरणातून पाण्याचा विसर्ग नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा : जलसंपदा विभाग

महाराष्ट्र
नांदेड | नांदेड व यवतमाळ जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांना दिलासा देण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या निर्देशानुसार इसापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. संबंधित गावांतील नागरिकांनी पाण्याचा वापर जपून व नियोजनपूर्वक करावा, असे आवाहन जलसंपदा विभागाकडून करण्यात आले आहे. जलसंपदा विभागाने नागरिकांना कालवे व नाल्यांमधून बेकायदेशीर पाणी उपसा (पंपिंग) न करण्याचे तसेच पाण्याची नासाडी टाळण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे सर्व गावांपर्यंत पाणी पोहोचविणे सोयीचे होणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे. उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभाग क्र. १ चे कार्यकारी अभियंता यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाणीटंचाई निवारणासाठी विभाग कटिबद्ध असून उर्वरित पाण्याचे नियोजन वेळापत्रकानुसार करण्यात येणार आहे. ३० मार्च २०२६ च्या आदेशानुसार नांदेड जिल्ह्यासाठी ३.०० दलघमी पाणी मंजूर करण्यात आले आहे. त...
error: Content is protected !!